• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

एका करोना विषाणूने सगळ्यांमध्ये फूट पाडलीय. असं का वाटतंय की, करोनावर भारतात कुठलंही नियंत्रण नाही?

या सर्वांचं महत्त्व काय? सध्याच्या दिवसांत प्रत्येक गोष्टीचं राजकीयीकरण, ध्रुवीकरण झालेलं नाही? प्रत्येक गोष्टीवरून कटुता निर्माण केली गेली नाहीये? मग करोना महामारी तरी त्याला अपवाद कशी राहणार? या प्रश्नांचं एक उत्तर आहे. याबाबतीत तुमचा देश जर शत्रूची परिभाषा काय आहे, याच दुविधेत असेल तर मग असा प्रश्न पडतो की, तुम्ही कुणाशी लढताय आणि कुठल्या हत्यारानिशी लढताय?.......

  • शेखर गुप्ता
  • Tue , 16 June 2020
  • 0 Comments
  • 2 Like

भारतीय पत्रकारांपुढील यक्षप्रश्न : माध्यम-स्वातंत्र्यासाठी एकत्र यायचं की, मरायचं?

माध्यमांमध्ये मतभेद असले तरी त्यांनी न्यायासाठी एकत्र आलं पाहिजे. आपण पत्रकार त्यासाठीच असतो. जेव्हा माध्यमस्वातंत्र्य धोक्यात येतं, तेव्हा सर्वच जण संकटात सापडतात. सर्वांसाठीच हे कठीण असतं. तुम्ही एकत्र येऊन स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी लढा द्यायची गरज असते. किंवा नष्ट व्हायचं असतं. त्यामुळे सध्या इतरांना पारखत बसू नका. इतरांच्या पत्रकारितेला कमी लेखू नका.......

  • शेखर गुप्ता
  • Wed , 08 August 2018
  • 1 Comments
  • 4 Like

उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीचा सांगावा, भाजपकडे फक्त आणि फक्त मोदीच व्होट-कॅचर!

सर्वप्रथम म्हणजे मोदी प्रचारात अग्रभागी नसले तर भाजपला तुलनेनं सहज पराभूत करता येतं. दुसरं म्हणजे मोदींइतकी मतं मिळवण्यात अग्रेसर व्यक्ती भाजपकडे दुसरी कुठलीही नाही. योगी आदित्यनाथ हे भाजपचे नवे, तरुण,  आम जनतेचे नेते आहेत असं चित्र रंगवलं जात होतं. या मिथकाचा चक्काचूर झालेला आहे.......

  • शेखर गुप्ता
  • Tue , 20 March 2018
  • 0 Comments
  • 2 Like

खालच्या जातीतले आणि जमातीतले नेते जास्त ‘भ्रष्ट’ असतात?

भ्रष्टाचार वा गुन्ह्यांमध्ये जेनेटिक्सचंही कुठलं तत्त्व असतं का? वा जगभरात सगळीकडे पोलिस, न्यायाधीश, प्रसारमाध्यमं यांच्यापासून जनमतापर्यंत सारी व्यवस्था वंचित वा खालच्या समूहांबाबत भेदभाव करते? जरा पोलिसांच्या गोळ्या खाणाऱ्या वा तुरुंगात बंद झालेल्या आफ्रिकन-अमेरिकनांच्या संख्येकडे पहा. काही ठिकाणी वंशाला जे स्थान आहे, तेच भारतात जातीला आहे.......

  • शेखर गुप्ता
  • Thu , 28 December 2017
  • 1 Comments
  • 2 Like

गुजरातमध्ये भाजपची चिडचिड आणि चिंता वाढतेय

भाजपला गुजरातमध्ये चिंता वाटते आहे. राहुल गांधी यांचा धडाका आणि त्यांना मिळत असलेला प्रतिसाद, यामुळे भाजप आश्चर्यचकित झाला आहे. भाजपला तळागाळातील संतापाची, विशेषत: तरुणांमधील संतापाची कल्पना आहे. जातीय समीकरणाची आपली किल्ली हरवल्याची, विशेषत: पटेलांबाबतच्या, याची भाजपला खंत आहे. स्थानिक नेतृत्व फारसं प्रभावी नसल्याची बोच आहे.......

  • शेखर गुप्ता
  • Wed , 13 December 2017
  • 0 Comments
  • 4 Like

खरंच अल्पसंख्याकांचा विचार केला जातो का?

पहिल्या अविश्वासाच्या ठरावा’बद्दल पंतप्रधान या नात्यानं उत्तर देताना वाजपेयींनी अत्यंत खेदानं म्हटलं होतं की, “काहीतरी अघटित घडलं आहे. बहुसंख्य हिंदूंना ‘अल्पसंख्याकांबद्दल चीड निर्माण झाली आहे.’’ लक्षात घ्या की बहुसंख्याकांना वाटणाऱ्या चिंतेला तोंड फोडल्याबद्दल तेव्हा त्यांची वाहवा झाली होती. त्यानंतर दोन दशकांनी अन्सारींनी तीच चिंता व्यक्त केली, तेव्हा त्यांना मात्र टीकेचं धनी व्हावं लागलं.......

  • शेखर गुप्ता
  • Tue , 15 August 2017
  • 0 Comments
  • 2 Like

जर आरएसएस ‘आयसिस’ असेल तर…

सध्या सुरू असलेल्या निदर्शनांमधून ऐकू येणारा कंठशोष मूर्खपणाचा आहे. प्रा. इरफान हबीब यांना आरएसएस आणि इस्लामिक स्टेटमध्ये दिसलेलं साम्य हे याचं चांगलं उदाहरण म्हणता येईल. आरएसएसची लाठी म्हणजे काही बंदुका नाहीत. आरएसएसला ‘हिंदू आयसिस’ म्हणून संबोधणं हे ‘सगळ्या टीकाकारांनी पाकिस्तानात जावं’ या हिंदूत्त्ववाद्यांच्या दूषणाइतकंच अपमानजन्य आणि असहिष्णू आहे.......

  • शेखर गुप्ता
  • Sat , 22 October 2016
  • 1 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.